महाभयानक कुप्रथा; ‘या’ ठिकाणी पतीच्या मृत्यूनंतर का पले जाते पत्नीचे ‘हे’ अं ग….

महाभयानक कुप्रथा; ‘या’ ठिकाणी पतीच्या मृत्यूनंतर का पले जाते पत्नीचे ‘हे’ अं ग….

भारत देशामध्ये अनेक वर्षापूर्वी बा*ल विवाह ही प्रथा अस्तित्वात होती. सध्याच्या जमान्यात देखील बा*ल विवाह मोठ्या प्रमाणात झाल्याचे पाहायला मिळते. मात्र, काही प्रमाणात कायदा कडक झाल्याने ही प्रथा आपल्याकडे आता बंद झाल्याची देखील पाहायला मिळत आहे. या प्रमाणेच भारतामध्ये पतीचे निधन झाल्यानंतर पत्नी स*ती जाण्याची प्रथा देखील खूप वर्षांपूर्वी होती.

मात्र, त्यावेळी आपल्या समाजसेवकांनी ही प्रथा मोडीत काढली होती. मात्र, तरीदेखील त्याला काही कर्मठ लोक विरोध करत असतात. पतीचे निधन झाल्यानंतर त्या महिलेला पती सोबतच चि*तेवर उ*डी घ्यावी लागत होती. असे अनेक महिला करत होत्या. मात्र, कालांतराने ही प्र-था बंद झाल्याचे आपल्याकडे दिसते. त्यानंतर वि*धवा महिलेच्या विवाहाचा प्रस्ताव देखील आपल्याकडे अस्तित्वात आला.

मात्र, त्यावेळी देखील खूप मोठ्या प्रमाणात विरोध झाला. मात्र, समाजसेवकांनी ही प्रथा देखील मोडीत काढली आणि वि*धवांचे पुनर्विवाह करण्याचे ठरवले. त्यानुसार आज भारतामध्ये वि*धवांचा पुनर्विवाह मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे भारताने मोठ्या प्रमाणात प्रगती साधली आहे. असे असले तरी परदेशात मात्र काही देशांमध्ये आजही कु प्रथा मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहे.

दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी जमात आहे. तसेच इंडोनेशियामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी जमात आहे. या आदिवासी जमातींमध्ये आजही काही कू प्रथा अस्तित्वात आहे. हा समाज विकासापासून अतिशय दूर गेलेला आहे. या समाजाला काहीही तंत्रज्ञानाची माहिती नाही. त्यामुळे त्यांच्यापर्यंत काही माहिती पोहोचत नाही.

अज्ञानामुळे अनेक मुले जन्माला घालणं आणि वि वस्त्र राहणे, असे प्रकार देखील येथे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. आम्ही आपल्याला इंडोनेशिया या शहरात पापूवा शहरात राहणाऱ्या आदिवासी जमाती बद्दल माहिती देणार आहोत. येथे एक आदिवासी जमात आढळते, या जमातींमध्ये अनेक कु*प्रथा असल्याचे चित्र आजही कायम आहे. येथे म*हिलांना मोठ्या प्रमाणावर अ*न्याय सहन करावा लागतो.

पुरुष आपली मक्तेदारी काही केल्या सोडत नाही. या शहरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी समाजात ही प्रथा अस्तित्वात आहे. या प्रथा ऐकल्यावर आपल्या अंगावर निश्चितच काटा आल्याशिवाय राहणार नाही. या जमातींमध्ये एखाद्या पुरुषाचे नि*धन झाले असल्यास त्याच्या पत्नीला वेगळी शि*क्षा देण्यात येते. ही शि*क्षा फार वि*चित्र आहे. या महिलेचे सर्व बोटं का*पण्यात येतात.

असे केल्याने संबंधित महिलेच्या पतीच्या आ*त्म्याला शांती मिळते. असे येथे मोठ्या प्रमाणात मानण्यात येते. या भागांमध्ये अनेक भागात वृद्ध महिला आहेत की त्यांनी हा अन्याय स*हन केलेला आहे. मात्र, वर्षानुवर्षे ही परंपरा चालत आलेली आहे. याबाबतचा अनुभव कथन करताना एका महिलेच्या डोळ्यात अश्रू आले होते. मात्र, आपल्या पतीचे नि*धन झाल्याचे दुःख ही तिच्या डोळ्यात पाहायला मिळाले.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *