लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी प्रत्येक मुलीच्या मनात येतात ‘हे’ 8 विचार, ‘6’ वा विचार प्रत्येक मुलीच्या मनात येतो ….

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी प्रत्येक मुलीच्या मनात येतात ‘हे’ 8 विचार, ‘6’ वा विचार प्रत्येक मुलीच्या मनात येतो ….

प्रत्येक मुलीच्या जीवनात विवाह हा एक खास दिवस असतो. लग्नानंतर ती तिच्या सासरच्या घरी नवीन जीवन सुरु करते. अशा परिस्थितीत, आपण कधी विचार केला आहे की जेव्हा वधू पहिल्यांदा तिच्या सासरच्या घरी जाते तेव्हा तिच्या मनात काय विचार येतात? जरी नवविवाहित वधूचे मन वाचणे फार कठीण असले तरीही आम्ही आपल्याला नव वधूच्या मनातील ते 8 विचार सांगण्याचा प्रयत्न करीत आहोत.

1) लग्न समारंभ संपताच प्रत्येक नव वधूला खूप आनंद होतो कारण हे आहे की तिला त्या जड वधू वस्रापासून मुक्तत्ता मिळणार असते. लग्नविधीच्या वेळी अंगावरील असलेले कपडे म्हणजे नव वाढीसाठी एक शिक्षाच असते. आणि दोन किलोच्या आसपास श्रृंगार मेकअप पासून देखील तिची मुक्तता होणार असते. आता लग्नविधी संपूर्ण आटोपल्यानंतर ती आपल्या साध्या कपड्यांमध्ये शांततेत श्वास घेऊ शकनार असल्याने ती मनातुनच आनंदी असते.

2) संपूर्ण लग्नात मुलींना सतत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य ठेवण्यास सांगितले जाते. स्टेजवर फोटोग्राफर असो किंवा एखाद्या नातेवाईकाला भेटायचे असो, मुलगी प्रत्येक क्षणी हसत राहते. यामुळे तिच्या गालांना हसून हसून दुखापत होते. लग्नविधी नंतर तीसुद्धा आनंदी होते की आपण कायमचे हसण्याचे कचाट्यातून मुक्त होणार आहोत.

3) नववधूला बऱ्याच वेळा वृद्धांचे पाया पडावे लागते. लग्नात वडीलधाऱ्या लोकांचं पद स्पर्श करून करून वधू मुलीचे कंबर दुखु लागते. कधी कधी एखाद्या वेळी वारंवार स्टेजवर सारखेच उभे रहावे लागते. अशा परिस्थितीत वधूचे संपूर्ण शरीर दमून तुटले जाते. मग तिच्या मनात विचार येतो की मला कुठून तरी बॉडी लोशन मिळायला हवे. जेणेकरून ती आपला थकवा दूर करण्याचा विचार मनात सतत करत असते.

4) मुलींना लग्नात मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक यांचेकडून बरीच भेटवस्तू मिळलेल्या असतात. अशा परिस्थितीत वधू मुलगी दुसर्‍या दिवशी काय काय भेटवस्तू आल्या ते उघडण्यास व बघण्यासाठी उत्सुक असते. तिला प्रथम तिच्या मित्रांच्या भेटवस्तू उघडण्यास आवडते. नंतर ती नातेवाईकांचे भेटवस्तू उघडून बघत असते.

5) माहेरी तर मुली बाहेर पडण्यापूर्वी स्वतःचा लुक कसा आहेत हे बघूनच घराबाहेर पडतात. परंतु सासरच्यां घरी आल्यावर ती सैल टी-शर्ट आणि पायजामामध्ये बाहेर पडू शकत नाही. सकाळी उठण्यापूर्वी तिला अंगभर ड्रेस परिधान करावे लागतात. यासह, ती तिची साडी, पदर, लिपस्टिक, केस इत्यादी सर्व व्यवस्थित पडताळून बघावे लागते. तीला भीती वाटते की काहीतरी चूकीच होईल की काय.

6) लग्नाचा कार्यक्रम संपताच मुलीच्या मनात हनिमूनची कल्पना येऊ लागते. जेव्हा ते होईल, ते कसे होईल, तेव्हा काहीही चुकीचे तर होणार नाही ना, इत्यादी विचार तीच्या मनात येतात. जोडीदाराबरोबर एकटे राहण्याची संधी कधी मिळणार हेही ती विचार तीच्या मनात येत असतात. या एका गोष्टीसाठी प्रत्येक मुलगी उतावीळ असते.

7) मुलगी आपल्या माहेरी लाडाकोडात वाढत असते. स्वयंपाक घरात जायची देखील तिच्यावर कधी वेळ येत नसते. परंतु सासरच्यां घरी गृहप्रवेश करताच तिला दुसर्‍या दिवसापासून स्वयंपाकघरातील ड्युटी हाती घ्यावी लागते. अशा परिस्थितीत तीही या प्रकरणामुळे तणावात येत असते.

8) प्रत्येक मुलीला जिवाभावाच्या अश्या मैत्रिणी असतातच. तिच्या मैत्रिणीला देखील तिच्या सारकडील अनुभवा बद्धल जाणून घेण्याची तीव्र इच्छा असते. तेव्हा लग्नाच्या दुसर्‍याच दिवशी मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत तीचे सासरकडील अनुभव शेयर करते.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *