ध-क्कादा-यक ! सख्या भा-वानेच ब-हिणीसो’बतच केले लग्न, पहा ऐन रा’त्री दोघांना ‘या’ अ’वस्थेत पाहून शेजाऱ्यांनी……

ध-क्कादा-यक ! सख्या भा-वानेच ब-हिणीसो’बतच केले लग्न, पहा ऐन रा’त्री दोघांना ‘या’ अ’वस्थेत पाहून शेजाऱ्यांनी……

भाऊ-बहीणचे नाते अतिशय पवित्र मानले जाते. भाऊ आणि बहीण एकमेकां’साठी काय करीत नाहीत. जेव्हा एखादा र’डतो, दुसरा शांत करतो एकजण दुसर्‍याच्या वा’ईट गोष्टी लपवितो. खरा भाऊ-बहिण यांच्यामध्ये असे प्रेम तुम्ही ऐकले असेलच पण भाऊ-बहिणीचे ल’ग्न हे काहीतरी वि-चित्र आहे.

जो कोणी पंजाबच्या या भावाच्या व बहिणी’बद्दल ऐकला तो आ’श्चर्यच’कित झाला आणि ऐकून त्याचे हो’श उ’डाले की एखाद्या लहान फा’यद्यासाठी एखादी व्यक्ती किती दूर पर्यंत जावू शकते. होय पंजाबमध्ये एक भाऊ आणि बहिणीचे ए’कमेकां’शी ल’ग्न झाले आहे. आसपासच्या लोकांना याची माहिती मिळताच हे प्र’करण पो-लि-सां-पर्यंत पोहोचले. ही क-हाणी देखील तुम्हाला चकित करेल.

सख्या भा’वा ब-हीणीचे लग्न:- पंजाबमध्ये राहणा या एका मुलीला ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक व्हायचं होतं, बर्‍याच प्रयत्नां’नंतरही, जेव्हा ती करू शकली नाही, तेव्हा तिने हे आपल्या भावाला सांगितले. तिच्या भावाने अशी एक कल्पना शोधली तुम्ही विचारू करू शकणार नाही. आश्चर्य म्हणजे त्यांच्या पालकांनीही या कल्पनेचे समर्थन केले. तिला परदेशात व्हिसा मिळावा म्हणून दोघांनी ए’कमेकां’सोबत गु’रुद्वारामध्ये लग्न केले.

शेजारच्या लोकांनी पो-लि-सां-ना माहिती दिली:- एका इंग्रजी न्यूज पोर्टलने दिलेल्या माहिती नुसार या घ’ड’लेल्या घ-टनेत पूर्ण कुटुंब सहभागी होते. एका महिलेने या बाबत पो-ली-सात दिलेल्या त-क्रा-री नंतर हा सर्व प्रकार उ’घड झाला आहे. जेव्हा व्हिसा जु’गाडच्या लग्नाची माहिती शेजारच्या लोकांना समजली तेव्हा पो-लि-सां-ना ही बातमी दिली गेली.

ब’ना’वट विवाह आणि ब’ना’वट का’गदपत्रां’च्या बाबतीत आता या कुटुंबाची चौ’क’शी केली जात आहे. या प्र’करणाचा त’पास करणाऱ्या इं’स्पे’क्टर जयसिंग यांच्यानुसार मुलीचा भाऊ हा कायमचा ऑस्ट्रेलियाचा रहिवासी आहे. अशा परिस्थितीत आपल्या भावाशी लग्न केल्यानंतर मुलगीही ब’ना’वट का’गदप’त्रांच्या मदतीने तेथे शिफ्ट झाली. दोघांनी लग्न केले आणि ब’ना’वट का’गदपत्रे मिळवून ऑफिसमध्ये नोंदणी केली होती.

विवाहित भा’ऊ-ब’हिणी सध्या फ’रार आहेत:- पो’लि’सांनी सांगितले की, मुलीचा भाऊ ऑस्ट्रेलियामध्ये काम करतो. पण तिच्या बहिणीला देखील तेथे शिफ्ट व्हायचे होते पण तिला व्हिसा मिळण्यास त्रा-स होत होता. यामुळे कुटुंबाने असे पाऊल उ’चलले. वरवर पाहता या दोघांनीही या लग्नाद्वारे ध-र्म, समाज आणि का’यद्या’ची फ’स’वणूक केली आहे ही एक चुकीची गोष्ट आहे.

२०१२ साली यांनी आपल्या कुटुंबाची खो’टी का’गदप’त्रे ब’नवली. गुरुद्वाऱ्यामधील व्यक्तीला हाताशी धरून खोटी कागदपत्रे बनवली गेली. ती उपनोंदणी ऑफिस मध्ये जमा केली. त्यानंतर त्यांनी ऑस्ट्रेलियाचा व्हिसा मिळवला. या प्रकारातून सामाजिक आणि का’यदे’शीर व्यवस्था धु’ळीला मिळवली आहे असे सर्वत्र बोलले जाऊ लागले आहे.

का’य’द्याचा दु’रुप’योग करण्याच्या ख’टल्यात पो-लीसां-नी त्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या वि-रो-धात गु/न्हा दाखल केला आहे. पो लिसां-नी सांगितले की त्यांना प-कडण्यासाठी प्रयत्न सुरू होते पण दोघे तेथून पळून गेले आणि छा’पाच्या वेळी कुठेतरी लपून राहिले आहेत. या दोघांवर फ-स-वणूकी’चा आ-रो-प आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *