लग्नानंतर ‘स’बंध’ ठेवल्यामुळे नाही तर ‘या’ कारणांमुळे ‘लठ्ठ’ होतात ‘महिला’, पहा नंबर 9 च्या कारणामुळे 90% महिलांचे वाढते ‘वजन’…

लग्नानंतर ‘स’बंध’ ठेवल्यामुळे नाही तर ‘या’ कारणांमुळे ‘लठ्ठ’ होतात ‘महिला’, पहा नंबर 9 च्या कारणामुळे 90% महिलांचे वाढते ‘वजन’…

आजूबाजूला अमुक ची मुलगी लग्नानंतर लठ्ठ झाली, तमुक ची सून लग्नानंतर लठ्ठ झाली… अशी कुजबुज आपण नेहमीच ऐकतो. त्यामुळे लग्नानंतर येणारा लठ्ठ पणा अनेकांच्या करामणुकीचा विषय बनतो. लोकांना या लठ्ठ पणाचे खूप आकर्षण असते. ते म्हणजे लग्नानंतर मुली लठ्ठ का होतात. तर अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी हा लेख तुम्हाला मदत करणार आहे.

1. हा’र्मोन्स मध्ये होणारे बदल :- वैवाहिक जीवनाची सुरुवात करतांना मु’लींमध्ये अनेक प्रकारचे भावनिक आणि इतर हा’र्मोन्स बदल होत असतात. लैं-गि’क जीवनात स’क्रिय राहणे देखील वजन वाढण्यास कारणीभूत आहे. याशिवाय ग’र्भधा’रनेपासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी मुली बाजारात उपलब्ध असणाऱ्या ग-र्भनि’रोधक गो’ळ्यांचे से’वन करतात. यामुळे शरीर लठ्ठ होऊ शकते.

2. हलगर्जीपणा :- लग्नाआधी मुली त्यांच्या दिसण्याकडे आणि वजनाकडे विशेष लक्ष देत असतात. तसेच नियमित व्यायाम पण करत असतात. पण लग्नानंतर मुली वै’वाहिक जीवनात खूप व्य’स्त होतात. इतरांची काळजी करतांना स्वतःकडे लक्ष द्यायला त्यांना जमत नाही. जेवण करण्याची योग्य वेळ नसणे, परिणामी श’रीरा सं’बधात केलेला हलगर्जी पणा हा लठ्ठ होन्यास कारणीभूत ठरतो.

3. झोपेची कमतरता :- लग्नानंतर मु’लींचे झोपेचे वेळापत्रक बदलते. बदललेल्या जीवनशैलीमुळे मु’लींना पुरेशी झोप घेण्यास मिळत नाही. त्यामुळे मा’नसिक तसेच शा’रीरिक त्रा’साला सामोरे जावे लागते.

4. स्वतःच्या स’वयित झालेले बदल :- लग्नानंतर मुली स्वतःच्या स’वयित बदल करतात. सासरी गेल्यावर सासरची आपतेष्ट मंडळी यांच्या वेळेप्रमाणे मुली स्वतःला ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या चाली, रीती, परंपरा, आत्मसात करता करता स्वतामध्ये कधी बदल होतो, हे त्यांना कळतच नाही. या कारणास्तव त्यांना स्वतःसाठी वेळ काढणे अशक्य होते. म्हणून वजन वाढण्यास सुरुवात होते.

5. नेहमी बाहेरचे खाणे :- नवविवाहित जोडपे जेवण बाहेर करण्यास जास्त पसंती देतात. हॉटेल मधील पदार्थ खाणायची श’रीराला स’वय होऊन जाते. सतत बाहेरचे खाल्ल्याने शरीरात चरबी आणि कोलेस्ट्रॉल चे प्रमाण वाढते आणि लठ्ठ पणा येतो.

6. वय :- हल्ली मुले मुली करिअर च्या नादात स्वतःला सिद्ध करण्याच्या स्पर्धेत तरुण मंडळी लग्नाचा विषय काढला तर तो लगेच टाळतात. 28-30 वय वर्षे झाले तरी लग्नाचा विचार करत नाही. एका संशोधनानुसार वय वर्ष 30 नंतर शरीरात महत्वपूर्ण बदल होतात. शरीराचा मेताबोलिक रेट कमी होतो आणि त्यामुळे वजन वाढते.

7. त’णाव :- माहेर हे मुलींचे हक्काचे घर असते. ते सोडून लग्नानंतर सासरी जाणे हे प्रत्येक मुलीकरिता अवघड असते. सासरी गेल्यावर नवीन लोकांमध्ये स्वतःला मिसळून घेणे, बहुतेक वेळा तारेवरची कसरत ठरते. तसेच सासरी नवीन घरात रमायला पण वेळ लागतो. या भी’तीमुळे सुद्धा अनेक मुलींना ता’ण त’णावाला समोर जावं लागत. याचा अप्रत्यक्ष परिणाम वजन वाढीवर होतो.

8. सामाजिक दबाव :- लग्नाआधी मु’लींना घराच्या मंडळी कडून सुंदर, बारीक, फिट, राहण्याचे सल्ले दिले जातात. आणि लग्नानंतर सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते. बहुतेकदा सामाजिक दबावामुळे मु’लींना साधी राहणीमान स्वीकारावी लागते.

9. ग’र्भधा’रणा :- ग’र्भधा’रणा हे महिलांचे वजन वाढण्यास महत्वाचे कारण ठरते. बहुतांश लोक लग्नानंतर फॅमिली प्लॅन आखतात. त्यांना एक किंवा दोन वर्षानंतर बाळ हवं असत. बाळाच्या जन्मानंतर महिला त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. तसेच वाढलेले वजन कमी करण्यास प्रयत्न ही करत नाही.

10. नित्यक्रि’यानमधील बदल:- लग्नानंतर पती पत्नी यांना प्रे’मळ क्षण एकमेकांसोबत घालवायचे असतात. त्यांना प्रत्येक गोष्ट एकत्र करायची असते. म्हणजे एकत्र बाहेर फिरणे, गप्पा मारणे, टीव्ही बघणे, जेवण करणे आवडते. हे सुद्धा कारण लठ्ठ पणा येण्यास कारणीभूत ठरतो.

11. अनुवंशिकता :- बहुतेक वेळा लठ्ठ पणा हा अनुवंशिकता मुळे येण्याची शक्यता असते. अनुवंशिकता म्हणजे जर आ’ई वडील लठ्ठ असतील तर त्यांचे होणारे बाळ सुद्धा लठ्ठ राहते. म्हणून काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. लठ्ठ पणा कमी करण्यासाठी व्यायाम करा, सकस आहार घ्या, आणि वेळोवेळी डॉ’क्ट’र चा सल्ला घ्या. ही आहेत काही प्रमुख कारणे ज्यामुळे लग्नानंतर मुली होतात लठ्ठ….!

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *