लग्नानंतर एकदाही सुहागरात्र न करताच आई बनली महिला, समजल्यावर पतीने केले असे काही की बघून हैराण व्हाल….

प्रत्येक गोष्टीत स्त्रीचा आदर आणि सन्मान केला पाहिजे. अशा परिस्थितीत, जर तिचा स्वतःचा नवरा तिच्या चा’रित्र्यावर शं’का घेऊ लागला तर त्या स्त्रीचे काय होत असेल. उत्तर प्रदेशमधील बरेली येथील इजतनगर पो-लिस स्टेशन परिसरातील प्रेम नगरमध्ये राहणाऱ्या एका महिलेसोबत आता असेच काहीसे घडले आहे.
लग्नानंतर नंतर पतीने दोन वर्षात कधीही सुहागरात्र साजरी केली नाही. पण जेव्हा दोन वर्षानंतर मुलाचा जन्म झाला, तेव्हा नवऱ्याने पत्नीवर प्रश्न उभे केले. मीडिया रिपोर्टनुसार, ह’नीमून साजरा न करता बाळ कसे झाले असा सवाल त्याने केला आहे.
त्याचबरोबर या महिलेचे म्हणणे आहे की, हुं’डा कमी दिल्याने सासरच्यांनी तिला सुरुवातीपासूनच ब’दनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या तिने तिच्या नवऱ्यावर आणि सासरच्या लोकांविरूद्ध हुं’डा छ’ळ करण्याचा गु-न्हा दाखल केला आहे. ही घटना इजतनगर पो’लिस स्टेशन परिसरातील प्रेमनगरची आहे.
सासूला तक्रार केल्यानंतर सं’बंध निर्माण केले:- प्रेमनगर येथील रहिवासी असलेलेया या महिलेने सांगितले की तिचा विवाह नोव्हेंबर 2017 मध्ये इजतनगर भागातील एका तरूणाशी झाला होता. लग्नाच्या दोन वर्षापर्यंत पतीने तिच्याबरोबर कधीही ह’निमून साजरा केला नाही असा पतीचा आ’रोप आहे. पण लग्नानंतर सासरच्यांनी हुं’डासाठी त्रा-स देणे सुरू केले. यानंतर सासूच्या सांगण्यावरून तिचा पती शा’रीरिक स-बंध ठेवत होता. आणि हे मुल पतीचेच आहे असे या महिलेचे म्हणणे आहे.
मा’रहा’ण आणि छ’ळ करत असे:- तिच्या सासरच्यांनी तिच्या नवऱ्याला आणि तिला संपत्तीतून काढून टाकले होते. त्यानंतर पती आणि ती भाड्याच्या खोलीत राहात असे. हुं-ड्यासाठी पती दा’रू पिऊन तिला मा’रहा’ण करीत असे. जेव्हा ती आई बनली, तेव्हा नवऱ्याने तिच्या चा’रित्र्यावर प्रश्न केला आणि सांगितले की मूल आपले नाही. यानंतर तो तिला तसेच भाड्याच्या खोलीत एकटे सोडून कुटुंबाकडे राहिला गेला.
शेवटी गु-न्हा दाखल करावा लागला:- या महिलेने तिचा नवरा आणि सासरच्या माणसांना खूप समजून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु तरी सुद्धा हे लोक तिला त्रा-स देवू लागले, तेव्हा तिने सासरच्या वि’रोधात पो-लिसात त’क्रार केली. पो-लिसांनी लगेच सासरच्यांची कसून चौ’कशी सुरु केली.
तर तिचे सासरचे लोक चांगलेच पुढचे निघाले, उलट सासरच्यांनीच तिच्यावर फ’सवणूकीचा आ-रोप केला. सासरच्यांचे म्हणणे आहे की तीचे लग्नाआधी पासून माहेरमधील एका व्यक्तीशी प्रे’म सबंध होते. यामुळे ती लग्नानंतरही त्या व्यक्तीशी भेटत होती आणि हे मुल त्या दोघांचे आहे आमच्या कुटुंबाचा याच्याशी काही स-बंध नाही.
महिला पो-लिसांकडून या महिलेची देखील सखोल चौ-कशी केली गेली, तेव्हा पो’लिसांसमोर सत्य समोर आले, या महिलेवर विश्वास ठेवत पो-लिसांनी या महिलेच्या पतीला अटक केली. त्यानंतर पो-लिसांनी तिच्या पतीला चांगलाच चोप देवून सत्य वधवून घेतले.
यानंतर पतीने क’बूल केले की ती त्याच्यामुळेच ग’रोदर आहे. पण आपल्या घरच्या व्यक्तींच्या द’बावामुळे त्याने असे केले कारण त्याला व त्याच्या कुटुंबाला आणखी हुं’डा मिळण्याची अपेक्षा होती, या कारणासाठीच त्यांनी हे सगळे नाटक केले होते.
तिच्या पतीने गु’न्हा कबूल केल्यानंतर, महिलेच्या सासू सासऱ्याला आणि दीराला अटक करण्यात आली आहे आता त्यांच्यावर हुं’डा मागणे तसेच घ’रगुती हिं-साचार करणे या आरोपां’मध्ये दो’षी ठरवले गेले आहे. आता कोर्ट त्यांच्यावर योग्य ती का’रवाई करेलच. तसे, या संपूर्ण प्रकरणात आपले काय मत आहे? आपणास असे वाटते की येथे कोणाचा दो-ष आहे? कमेंट करून आपले मत द्या.