लग्नाला 5 महिने उलटूनही प’त्नीने प’तीला अं’गाला लावू दिला नाही हा’त, मे’डिकल टे’स्टनंतर जे सत्य आले समोर ते बघून पो’ली’सही झाले है’राण…

माणसाचा ज न्म आणि मृ त्यू या प्रवासादरम्यान अनेक गोष्टी या होत असतात. मुलगा झाल्यानंतर तो लहानाचा मोठा होतो, त्याचे शिक्षण होते. त्या नंतर तो नोकरीला लागतो. आणि त्यानंतर सर्वाधिक च र्चा असते ती त्याच्या लग्नाची. लग्न करणे हे माणसाच्या जीवनातील ही एक मोठी घ टना असते.
लग्नानंतरच खऱ्या अर्थाने माणसाच्या अं गावर अनेक जबाबदाऱ्या प डत असतात. त्यानंतर खऱ्या अर्थाने माणसाचे जीवन हे समृद्ध होत असते दोनाचे चार झाली की सर्वकाही सुखी असते, असे पूर्वीच्या काळी लोक म्हणायचे. मात्र, आताच्या जमान्यामध्ये वयाची तिशी ओलांडून गेल्यानंतर देखील लग्नही होत नाही. याचे कारण देखील तसेच आहे.
याचे कारण म्हणजे मुलगा आता 32 वर्षापर्यंत शिकतो. त्यानंतर तो लग्न करतो. त्याला 40 व्या वर्षी मुलगा होतो. त्यानंतर त्याचे सगळेच गणित हे बि गडून जात असते. मात्र, पूर्वीच्या काळी वीस वर्ष किंवा 24 व्या वर्षापर्यंत मुलाचे लग्न व्हायचे. त्यामुळे सर्व काही सुरळीत असायचे. मात्र, आता लग्न झाल्यानंतर मुलाच्या मागे हप्ते आणि इतर क टक टी या मोठ्या प्रमाणात असतात.
त्यामुळे त्याचे जीवन हे समृद्ध होत नाही. याचा प रिणाम त्यांच्या संसार होतो आणि परिणामी दां पत्त्यांना मुलगा होत नाही. ता णत णा वामुळे या सगळ्या गोष्टी होत असतात. आज आम्ही आपल्याला एका अशा घ टने बद्दल माहिती देणार आहोत की ज्याच्या बाबतीमध्ये अतिशय विचित्र घ टना घ डली.
एका मुलाने हौशीने लग्न केले. मात्र, त्याच्यासोबत जो प्र कार घ डला त्यानंतर त्याच्या पा याखालची जमीन सरकली. हा प्रकार अ तिशय भ यंकर होता. उत्तर प्रदेशच्या सहारनपुर येथील आहे सहारनपुर मधील एका गावातील 28 वर्षीय मुलाला लग्न करायचे होते. त्यामुळे त्याच्या पालकांनी मोठ्या खुशीने अनेक ठिकाणी नोंदणी देखील केली.
त्यानुसार त्यांना एक ठिकाण आले. एके दिवशी ठरल्याप्रमाणे ते मु लगी पाहायला गेले. मुल गी पाहण्याचा कार्यक्रम झाला. या भेटीमध्ये मु लगा मु लगी एकमेकांना देखील आवडले. दोघांनी एकमेकांना पसंत केले. त्यानंतर लग्नाची तारीख काढण्यात आली. लग्न झाले आणि मोठ्या उत्साहात दोन्हीकडचे लोक आनंदात आपापल्या घरी गेले.
त्यानंतर अर्थातच म धुचं द्राची रात्र आली. मात्र, पहिल्या रात्री प त्नीने प तीला आपण खूप थ कले आहोत, असे सांगून लैं गि’क सं’बं’ध बनवण्यास नकार दिला. त्यामुळे प तीनेही जास्त काही ह ट्ट धरला नाही. काही दिवसानंतर देखील असेच प्र कार होत गेले. असे करत करत पाच महिने झाले.
त्यामुळे पतीला सं’श’य येऊ लागला. त्यामुळे प’तीने प’त्नीची मे’डि’कल टे’स्ट करण्याचे ठरवले. त्यानुसार त्याने प’त्नीची मे’डि’क’ल टे’स्ट केली तर त्यामध्ये ध’क्का’दा’यक खु’ला’सा झाला. त्यावेळी तिला असे समजले की, आपली प’त्नी ही तृ’ती’यपं’थी आहे. त्यानंतर त्याच्या पा’याखालची वा’ळू सरकली.
त्यामुळे त्यांनी सासरच्या लो’कांवि’रुद्ध त’क्रा’र दिली. दोन्ही कडचे लोक पो’लि’स स्टेशनमध्ये गो’ळा झाले आणि धिं’गा’णा घालू लागले. त्यानंतर पो’लि’सां’नी दो’घांच्या सहमतीने हे प्र’करण मिटवले. मात्र, यामध्ये मु’लाचे खूप मो’ठे नु’कसा’न झाल्याचे सांगण्यात येते. तसेच मु’लाच्या घरच्या लोकांनी मु’लीकडच्या लो’कांवि’रो’धात ख’टला दाखल करण्याची ध’म’की दिली आहे.