‘या’ समाजात सख्खे ‘बहीण-भाऊ’ करतात लग्न? पहा आजही देशातील ‘या’ ठिकाणी भाऊ बहिणीशी लग्न करून आयुष्यभर तिच्या…

आपल्या देशात विभिन्न प्रजातीचे लोक आजही आहेत. आजही आपल्या देशात जितके विभिन्न प्रजातीचे लोक आहेत तितकेच विभिन्न रुढी परंपरा देखील आहेत. आणि आजही त्यांचे काटेकोर पणे पालन हे लोक करताना दिसतात. हा समाज आजच्या समाजापासून स्वतः हाला वेगळा समजतो. आज आपण अशाच एका विभिन्न प्रभाती बद्दल जाणून घेणार आहोत ज्या प्रजातीमध्ये बहिण भावाचे लग्न लावलं जातं, चला तर मग जाणून घेऊया.
आपल्या देशात वेगवेगळ्या प्रदेशात लग्नाविषयी अनेक प्रथा परंपरा आहेत. छत्तीसगडच्या आदिवासी भागात लग्नाविषयी एक आश्चर्यकारक प्रथा आहे. लग्नाच्या पद्धती देखील येथे भिन्न आहेत. बस्तर भागातील ‘धुर्वा’ जमातीमध्ये अशी एक परंपरा आहे जिथे बहिणीसोबत भावाचे लग्न लावले जाते. चला तर मग जाणून घेऊया
‘छत्तीसगडच्या आदिवासी’ या सिरीजमध्ये भोजन, पोशाख, चालीरिती खूप वेगळ्या आहेत हे तुम्हाला माहीतच असेल, त्याअंतर्गत छत्तीसगडच्या आदिवासी भागात लग्नाविषयी विचित्र प्रथा देखील सांगितल्या जातात. बस्तरच्या सुकमा, जगदलपूरसह अनेक भागात धुर्वा जमात पसरली आहे.
येथील तरुण पुरुष उंच आणि शरीराने मजबूत असतात, त्यांना कोरल हार आणि रंगीबेरंगी दागदागिने घालायची आवड असते. त्यांच्या परंपरा देखील तितक्याच मनोरंजक आहेत. येथे विवाह केवळ रक्ताच्या नात्यातच होत नाही. अनकेदा, वडिलांच्या बहिणीच्या मुलीसोबत मुलाचे लग्न ठरवले जाते.
या नात्याबाबत कोणाचा आक्षेप असेल तर त्याला भारी दंड आकारला जातो. तथापि, बदलता काळ आणि शहरी संस्कृतीत जंगलांपर्यंत पोहोचण्याचा परिणामही या समाजाच्या परंपरेवर झाला आहे. येथे अग्नी नाही तर पाणीला साक्षीदार म्हणून लग्न केले जाते.
देशाच्या प्रत्येक भागात अग्निला साक्षी ठेवून लग्न होते. दुसरीकडे, बस्तरच्या धुर्वा जमातीला पाण्याला साक्षीदार मानले जाते. येथे प्रत्येक प्रसंगी झाडे आणि पाण्याची पूजा केली जाते. फेर्या केवळ वधू आणि वर घेत नाहीत तर संपूर्ण गाव त्यांच्यासोबत फेरे घेतात.
कोण आहे धुर्वा? :-बस्तरमधील धुर्वा एकेकाळी त्याच्या पराक्रमासाठी ओळखले जात असे. सन १९१० मध्ये ही जमात ब्रिटीशांच्या अत्याचाराचा बळी ठरल्या. त्यावर शस्त्रे चालवण्यास व ठेवण्यास बंदी घालण्यात आली आणि त्यांना अनेक प्रकारची शिक्षा इंग्रजांनी केली.