मावशी प’डली भाच्याच्या प्रे’मात, दोघांनी प’ळून केलं लग्न, मुलगा आणि बाप बनले साडू,, दोघेही गेल्या २ वर्षांपासून रो’ज रा’त्री….

प्रेम हे अशी गोष्ट आहे की, जी कुणावरही कधीही जडू शकते. प्रेमात सर्वकाही माफ असतं आणि युद्धातही सर्वकाही मा’फ असतं असे आपल्याकडे म्हण आहे. ज्याच्यावर प्रेम केलं त्याच्यावर मनापासून अधिकार गाजवायचा नसतो. ज्याच्यावर प्रेम केले त्याला वा’ईट नाही. प्रेमाला काहीही व्याख्या नसते.
गुण दोषांसकट ज्या व्यक्तीला आपण स्वीकारतो, त्याला प्रेम असे म्हणतात. अनेकदा प्रेम हे आपल्यापेक्षा ल’हान व्यक्तीवर देखील जडू शकते. मात्र, बदलत्या काळानुसार आता प्रेमाच्या व्याख्या देखील बदललेल्या आहेत. अनेक जण कुठलेही नाते गोते न पाहता प्रेम करत असल्याचे दिसत आहेत. दिरचे व’हिनी सोबत प्रेम प्र’करण असल्याचे दिसत आहे.
तसेच काही ठिकाणी सासू आणि जावयाचे देखील प्रेम असते. ते दिसते तर काही ठिकाणी सासरा देखील आपल्या सुनेसोबत प्रे’म प्र’करण करत असल्याचे दिसते. आपल्या आजूबाजूला ज्या घ’टना घ’डत असतात, त्या चित्रपटात मधून दाखवण्यात येतात. अनेकदा एखाद्या पुतण्याचे का’कू वर देखील प्रे’म झाल्याचे आपण ऐकल असेल.
मात्र, अशा घ’टनां’ना स’माजही अजिबात मान्यता देत नाही. त्यामुळे अशा प्रे’माला समा’ज अनै’तिक सं’बं’ध असे म्हणत असतो. त्यामुळे अशा प्रे’माला’ मान्यता देखील भेटत नाही. पण आज आम्ही तुम्हाला एक भाचा आपल्या मा’वशीच्या प्रे’मात प’डल्याची ही घ’टना सांगणार आहोत. होय हे खरे आहे. ही घट’ना चतरा येथे घ’डलेली आहे.
एका भाच्याचे आपल्या चुलत मा’वशी वर प्रे’म जडल. याचे हे प्र’क’रण आहे. या भाच्याचे नाव सोनू राणा असे होते. तर त्याच्या मावशीचे नाव सोनी कुमारी असे होते. या दोघांचेही गेल्या वर्षभरापासून प्रे’मसं’बंध सुरू होते. मात्र, या प्रे’मसं’बंधाची गावकऱ्यांना भानक लागल्यानंतर मोठा बोभाटा सुरू झाला. त्यानंतर या दो’घांनी प’ळून जाऊन एका मं’दिरात लग्न देखील केले.
लग्न केल्यानंतर हे जोडपे ता’बड’तोब पो’ली’स स्टे’शनला हजर केले. त्यानंतर एकच ग’दारोळ सुरू झाला. ही मुलगी केडी नगर येथील इंद्रदेव राणा यांची मुलगी आहे. हे दोघेही आता वा’दाच्या भो’वऱ्यात सा’पडले आहेत. पो’ली’स स्टेश’नला आल्यानंतर मुलाकडचे व मुलीचे नातेवाईक हे गोळा झाले. त्यानंतर मोठा ग’दारो’ळ त्यांनी केला.
यानंतर पो’लिसां’नी दोन्ही कुटुंबाकडून शप’थपत्र लिहून घेतले. त्यानंतर दोन्ही कुटुंबांनी या दोघांना स्वी’कारण्याचे मान्य केले. त्यानंतर आता हे दोघेही एकत्र राहत आहेत. हा मुलगा हैदराबाद येथे नोकरी करत असल्याचे सांगण्यात येते. मात्र, या प्र’करणामुळे गावांमध्ये चांगला वा’द निर्माण झाला होता त्यानंतर पो’लिसां’ना काही काळासाठी बं’दोब’स्त देखील लावला होता. आता काही सर्व सुरळीत असल्याचे सांगण्यात येते.