प्राचीन काळातील राजे महाराजे ‘ही’ एक गोष्ट खाऊन एकाच वेळी 10 राण्यांना करत होते सं’तुष्ट, पहा एकाच वेळी खेळायचे असा खेळ…

प्राचीन काळातील राजे महाराजे ‘ही’ एक गोष्ट खाऊन एकाच वेळी 10 राण्यांना करत होते सं’तुष्ट, पहा एकाच वेळी खेळायचे असा खेळ…

सध्याच्या धका-धकीचे जीवनात एखाद्या स्त्रीला समाधनी करणे खूप अवघड बनले आहे. पण आपण जर इतिहासात पहिले तर पूर्वीचे राजा एकाच वेळी 10 राण्यांना समाधनी करत होते. आपणास हे देखील जाणून घ्यायचे आहे की असे रहस्य काय होते ज्यामुळे पूर्वीच्या राजांना हे करणे शक्य होत असे. तर चला मग याबद्दल जाणून घेवू.

पूर्वी राजा महाराजांचे भोजन खूप चांगले प्रतीचे असायचे, ते फक्त नैसर्गिक भोजन खात असत, ज्यात थोडी सुद्धा भेसळ नसायची, पण आताच्या जीवनात शक्य नाही. सध्याच्या पुरुषांची ताकद कमी होण्याचे हे देखील एक महत्त्वपूर्ण कारण आहे.

चांगल्या अन्नाबरोबरच त्यावेळचे राजा शतावरी आणि चिलगोजा सारख्या आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा सर्वाधिक सेवन करीत असत. या दोन्ही गोष्टी लैं’गि’क श’क्ती वाढविण्यात खूप साम’र्थ्यवान मानल्या जातात.

शतावरी आहे सर्वात उस्ता-हवर्धक:- शतावरी ही भारतभरात सगळीकडे वाढणारी, छोट्या जंगलांमधे, बागांमधे वाढणारी एक औषधी वेल आहे. ही कडू-गोड चवीची, का-टेरी झुपकेदार आरोहिणी वेल, म्हणजेच औषधी वनस्पती मुख्यत: आम्लपित्त दो’षासाठी वापरली जाते. शतावरी वनस्पतीची मुळे आणि पाने उपचारांसाठी वापरली जातात.

भारतामधे शतावरी वनस्पती ही मुख्यत पुरुषांसाठीची वनस्पती मानली जाते. ह्या वनस्पतीचा प्रामुख्याने स्त्री-यांच्या प्रजोत्पा-दनासाठी उपयोग केला जातो, त्यामुळे शतावरी ह्या शब्दाचा अर्थच शतआवरी म्हणजेच १०० नारी ताब्यात असलेला नर असा होतो.

शतावरी ही मुख्यत पुरुषांसाठीची वनस्पती असली तरीही स्त्रि-यां ना देखील याचा वेगळ्या तहेने उपयोग होतो. स्त्री’यांमधील प्रजोत्पादन श’क्ती वाढवणे, त्यांना लैं’गि’क आत्मविश्वास देणे, लैं’गि’क इच्छाशक्ती वाढवणे अशी अनेक कामे ही वनस्पती करते. स्त्री-पुरुषसंबंधांमधे शतावरीमुळे एक आत्मविश्वास आणि खेळीमेळीचे वातावरण तयार होते. ह्यामुळे मिलन प्रक्रिया सुलभ होते.

शतावरीचा वापर ग’र्भपा’त झालेल्या स्त्री’यांच्या उ’पचारांवर, ग’र्भाशया’वर खूप प्रभावी रितीने होतो. रजोनिवृत्तीतून जात असलेल्या स्त्रीयांना, किंवा हि’स्ट्रेक्टो’मी झालेल्या स्त्री’यांना शतावरीची खूपच गरज असते. याने र’क्तशुद्धी’करण तर होतेच शिवाय प्रजोत्पादन अ’वयवां’ना सुद्धा त्याची मदत होते.

शतावरी हे श’रिरातील सत्त्व वाढवणारे औ’षध आणि सकारात्मक रितीने बरे करणारे औषध म्हणूनही ओळखले जाते. स्त्री-यांच्या स्त’न वृद्धीसाठी शतावरीच्या मुळ्या दुधात वाटून त्या ठिकाणी लावल्या जातात. शतावरीचा अजून उपयोग पोटाचा अल्सर, ताप, वात, पित्त, जुलाब यासाठीतर होतोच. शिवाय कोणताही ताप कमी करण्यासाठी आणि मुख्य म्हणजे श’रिरातील द्रव्याचा समतोल राखण्यासाठीही होतो.

प्र’जननक्षमता वाढवण्यासाठी आहार आणि औ’षधे ह्यांचा महत्वाचा सहभाग असतो. जर तुम्ही आणि तुमचा जोडीदार ग’र्भधा’रणेसाठी प्रयत्न करीत असाल तर आपण शतावरीचा नक्की उपयोग केला पाहिजे. शतावरी काढ्याच्या स्वरूपात किंवा कॅप्सूलच्या स्वरूपात घेतले जाऊ शकते.

शतावरी पूर्वीच्या काळापासून भारतामध्ये शेकडो वर्षांपासून वं’ध्यत्वाच्या उ’पचारासाठी वापरले जाते. प्र’जननक्षमता वाढवण्यासाठी शतावरीची मदत होते. शतावरी घेतल्याने प्रतिकार यंत्रणा सुधारते, ता’णाशी सामना करता येतो, ग’र्भाश’याच्या मुखातील चिकट स्त्राव वाढतो आणि त्यामुळे मा’सिक पा’ळी नियमित होण्यास मदत होते.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *