दररोज सकाळी उपाशीपोटी 4 बदाम खाल्ल्याने पळून जातील ‘हे’ 5 रोग !

दररोज सकाळी उपाशीपोटी 4 बदाम खाल्ल्याने पळून जातील ‘हे’ 5 रोग !

आपल्या सर्वांना माहिती आहे की सुक्यामेवा मध्ये सर्वात पहिले बदामाचे नाव घेतले जाते. असे म्हणतात की दररोज सकाळी रिकाम्या पोटी दोन ते तीन बदाम शरीरातला प्रत्येक रोग हा दूर होतो. बदाम खाल्ल्याने मेंदूला खूप चालना मिळते. बदामांमध्ये मोठ्या प्रमाणात पौष्टिक घटक आढळतात. त्यात प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिज पदार्थ पर्याप्त प्रमाणात आढळतात.

हे केवळ आरोग्यासाठी चांगलेच नाही तर आपल्या त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर मानले जाते. जे लोक व्यायामशाळेत व्यायाम करतात, त्यांना दररोज मूठभर बदाम खाऊन शक्ती मिळते आणि स्नायूंमध्ये प्रोटीनची पूर्तता होते.ज्या लोकांचे शरीर कमकुवत आहे त्यांनी सकाळी बदाम बारीक करून ते दूधात प्यावे. चला जाणून घ्या बदाम कोणत्या आजारांपासून मुक्त होण्यास मदत करते…

लठ्ठपणा कमी करण्यास उपयुक्त – जर तुम्ही दररोज सकाळी भिजवलेले बदाम खाल्ले तर तुमची चरबी झपाट्याने कमी होईल. कारण त्यात असणारे मोनोसेच्युरेटेड फॅट आपल्या भूकेला रोखण्याचे आणि आपले पोट बर्‍याच काळासाठी भरलेले असे ठेवते.

हृ-दयाला निरोगी ठेवते – बदाम हे आपल्या हृ-दयासाठी देखील चांगले आहे. संशोधनात असेही समोर आले आहे की बदामाच्या सेवनाने हृ-दयवि-काराचा धो-का 50% कमी होतो.

र-क्तदाब सुधारणा – बदामात भरपूर पोटॅशियम आणि सोडियम असते. हे आपल्या श-रीरात र-क्त परिसंचरण ठेवते. रक्तसंचार ठीक असल्याने श-रीरात ऑक्सिजन योग्यरीत्या पोहचते.

बद्धकोष्ठता प्रतिबंध – बदामाच्या सेवनाने बद्धकोष्ठता आणि कॉलन क-र्क रोग पासून बचाव होतो. बद्धकोष्ठतापासून मुक्त होण्यासाठी दररोज सकाळी रिकाम्या पोटी 4 ते 5 बदाम खावेत आणि त्याबरोबर भरपूर पाणी प्यावे.

मधुमेह नियंत्रित राहतो – बदाम खाल्ल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो. यात जीवनसत्त्वे, फायबर आणि प्रथिने असतात जे टाइप 2 मधुमेहाला नियंत्रित करण्यास मदत करतात. दररोज एक औंस बदाम खाणे फायद्याचे आहे.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Themaharashtrian.com याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *