आधीच्या काळात वयाच्या ८० व्या वर्षी देखील पुरुष कसे बनत होते वडील? मजबूत होती यौ’न क्षमता, पहा पिण्याच्या पाण्यात करत होते ‘हा’ एक बदल..

सुरुवातीपासून काही गोष्टी घडत आहेत, आणि त्या तश्याच आहेत म्हणून आपण त्यामागचे कारण कधी जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. मात्र, जुन्या प्रत्येक गोष्टींमध्ये काही ना काही शास्त्र होते. अभ्यास केल्यावर अश्या खूप गोष्टी आपल्या समोर आल्या आहेत की, जी जुनी परंपरा होती तीच सर्वोत्तम होती. पूर्वी लोकांच्या खाण्यात कांदा लसूण याचे प्रमाण चांगेलच असे. त्यामुळे से क्स करण्याची इच्छा वाढते आणि त्याचबरोबर से क्स लाईफ उत्तम राहते. याचसोबत आपल्या दैनंदिन व्यवहारातील अश्या अनेक बाबी आहेत, ज्याच्यामाघे काही तरी शास्त्र आहेच.

आधी, झोपण्यासाठी बऱ्याच वेळा चटईचा वापर करत सर्व जमिनीवरच झोपत असे. त्यामुळे कंबर दुखीचा त्रास होत नाही, झालाच तर तो कमी होतो, हेच नव्याने आता आपल्याला सांगण्यात येत आहे. जेवण करताना मांडी घालून खाली जमिनीवर बसण्यात येत असे, त्यामुळे देखील पचन चांगले होते शिवाय गुडघेदुखीचा त्रा’स जडत नाही असेही, अभ्यासातून समोर आले आहे. आता त्याचबरोबर अजून एक माहिती समोर आली आहे. पाणी पिताना आपण कसे पाणी पितो यावर संशोधन करण्यात आले आहे. त्यामुळे कोणते आणि कसे पाणी पिणे सगळ्यात उत्तम असेल हि माहिती आता सांगण्यात आली आहे.

आपल्यापैकी अनेकांना, थंड पाणी पिण्याची सवय असते. थंड पाणी पिल्याशिवाय, त्यांना पाणी पिल्याचा अनुभवच येत नाही. मग फ्रिजमध्ये प्लास्टिक बॉटल ठेवून त्यामधील थंड पाणी पितो. मात्र हे पाणी शरीरासाठी घातक ठरते हेदेखील खरे आहे. बीपीए नावाचे तत्व फ्रिजच्या पाण्यामध्ये असते. त्यामुळे हा’र्मोन्स असंतुलित होते. त्याचे श’रीरावर हा’निकार’क परिणाम होणार. टेस्टोस्टेरॉन नावाचा घटक या पाण्यामध्ये असतो. त्यामुळे पुरुषांची से क्स लाईफ असंतुलित होते. त्यामुळे पुरुषांमधील यौ’न क्षमता कमी होते. त्याचबरोबर वजन वाढणे, चिडचिड होणे या गोष्टी या पाण्यामुळे निर्माण होणाऱ्या सम’स्या असतात. मात्र, सोबतच यौ’न शक्तीच्या स’मस्या देखील निर्माण होतात.

मात्र, आधीच्या काळात लोकांना अशा सम’स्या होत नव्हत्या. आधीच्या काळात थंड पाणी हे मडक्यातील पीत असे. त्यामुळे त्यांना त्याचा खूप उपयोग होत असे. केवळ थंड पाण्याचा नाही तर त्यामुळे, त्यांना शरीर ठणठणीत राहण्यास देखील उपयोग होत असे. मडक्याच्या पाण्यामध्ये आवश्यक व्हिटॅमिन आणि सर्वात महत्वाचे काही मिनरल्स उतरतात. त्यामुळे शरीराला खूप फायदा होतो. त्याचबरोबर मडक्यामध्ये जर पाणी ४-५ तास ठेवले तर त्यामधील अनावश्यक आणि घा’तक असणारे घटक नाहीसे होतात. पाणी तर थंड होतेच मात्र त्याचबरोबर ऍसिडिटी वगैरे सारख्या बाबी देखील दूर राहतात.

समोर आलेल्या माहिती नुसार मडक्याच्या पाण्यामध्ये इतर कोणतेही हा’निका’रक घटक नसतात. पाण्याचे पीएच लेव्हल संतुलित राहते, आणि हे पाणी पिल्यामुळे यौ’न क्षमता केवळ वृद्धिंगतच होते. यौ’न क्षमता वाढल्यामुळे नेहमी ताजे आणि प्रसन्न तुम्हाला वाटते. त्यामुळे साहजिकच तुमची से क्स लाईफ उत्तम होते. हेच कारण आहे सुरुवातीच्या काळात, मडक्याचे पाणी पिण्यात येत असे. मडक्याचे पाणी पिण्यास सुरुवात करा आणि तुम्हाला देखील, उत्तम यौ’न क्षमता आणि उत्कृष्ट से क्स लाईफचा अनुभव मिळेल.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *