आंघोळ करताना चुकूनही शरीराच्या ‘या’ 2 भागांवर साबण लावू नका, नाहीतर भोगावे लागतील गं’भीर प’रिणाम…

आंघोळ करताना चुकूनही शरीराच्या ‘या’ 2 भागांवर साबण लावू नका, नाहीतर भोगावे लागतील गं’भीर प’रिणाम…

आपण आपल्या दैनंदिन जीवनात नि’रोगी असणे फार महत्वाचे आहे. कारण सद्याच्या परिस्थितीत ही बाब खूप महत्त्वाची आहे. नि’रोगी राहण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना करत असतो. जेणेकरून आपण आणि आपला परिवार नि-रोगी रहावा. निरोगी राहण्यासाठी अत्यंत महत्वाचा आणि आपल्या दैनंदिन जीवनाचा अ-विभा-ज्य भाग म्हणजे आंघोळ करणे.

प्रत्येकाचा दिवस हा अंघोळ केल्यानंतरच सुरू होतो. खूप लोकांना दिवसातून दोन वेळा अंघोळ करण्याची सवय असते. म्हणजे एकप्रकारे ही सवय वाईट आहे असे आम्ही म्हणत नाही, पण आज आम्ही तुम्हाला अंघोळ करत असताना तुम्ही कुठल्या चुका करत असतात त्याबद्दल सांगणार आहोत चला जाणून घेऊया.

आंघोळ केल्याने केवळ ताजेप-णा येत नाही तर आपल्या शरीरावरील घा’ण निघून शरीर देखील शुद्ध होते. परंतु आंघोळ करीत असतानाही आपण अजाणतेपणाने अशा काही चुका करतो ज्याचा आपल्या श’रीरावर चु’कीचा प्र’भाव पडतो. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की आंघोळ करताना कधीही श-रीराच्या या दोन भा-गांवर साबण लावू नये.

कारण मित्रांनो, श-राच्या या भागावर आंघोळ करताना साबण लावण्यामुळे आपले बरेच नुकसान होऊ शकते, आपण या भा-गांवर कधीही साबण लावू नये. आंघोळ करताना डो-ळ्यांजवळ कधीही साबण लावू नये. कारण के-मिक-ल साबणाचा उपयोग करण्यात वापरला जातो आणि जर के-मिकलपासून बनविलेले साबण आपल्या डोळ्यांत गेले तर ते आपल्या डोळ्यांना खूप त्रा-स देऊ शकते.

आंघोळ करताना श-रीराचा असा एक भाग आहे ज्यावर साबण लावू नये. कारण आंघोळ करताना या अ-वयवावर साबण लावण्याने तुम्ही बर्‍याच आ-जारांना ब-ळी पडू शकता. म्हणून या भा-गावर कधीही साबण वापरू नका. आंघोळ करताना ज-न-नेंद्रि-यांवर कधीही साबण लावू नका, कारण तेथील त्वचा थोडी नाजूक आहे. अशा परिस्थितीत खा-ज सुटणे इत्यादी स-म-स्या उद्भवू शकतात.

बरेच लोक आंघोळी नंतर टॉवेलने श-रीरावर घा-सतात आणि त्यांना असे वाटते की असे केल्याने त्व-चा अधिक स्वच्छ होईल, परंतु तसे होत नाही. आं-घोळीनंतर टॉवेलने त्वचेला चो-ळल्यास त्व-चा को-रडी होते आणि त्यामुळे के-स गळण्याचा धो-का निमार्ण होतो.

काही लोक आंघोळ करताना दोन किंवा तीन वेळा साबण वापरतात, परंतु आंघोळ करताना जास्त प्रमाणात साबण देखील वापरला गेल्यामुळे अति घाम येणे आणि त्वचा को-रडी होणे अश्या सम-स्या निर्माण होतात.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *